आयुष्यत देवाकडे पहिल्यांदा मागणी केली
तू सुखी रहावीस म्हणून विनवणी केली
तू कितीही रागावलीस तरी माजे मन मोडणार नाही
कारण,तुझ्याशिवा य दुसऱ्या कुणावर माझा जीव जडणार नाही
तू कितीही धिक्कारलास तरी मी तुजाच असेन
कारण तुझ्याशिवाय हे आयुष्य कवडीमोलाचे हि नसेन
No comments:
Post a Comment